शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बिहारचे बिगुल वाजले, हातमोजे घालून होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 01:15 IST

विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांत; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी निवडणूक आयोगाची जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी जाहीर केले. २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांची मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. नितिश कुमार यांची जदयु आणि भाजपा यांची रालोआ विरुद्ध राजद-काँग्रेस यांचे महागठबंधन अशी रंगतदार लढत यंदा  पाहायला मिळणार आहे.

असे असतील तीन टप्पेटप्पे तारीख जिल्हे जागा केंद्रेपहिला २८ आॅक्टोबर १६ ७१ ३२ हजारदुसरा ३ नोव्हेंबर १७ ९४ ४२ हजारतिसरा ७ नोव्हेंबर १५ ७८ ३३ हजारप्रचार करण्याचे आगळे नियमच्फक्त पाच लोकांनीच एकत्र जाऊन घरोघरी प्रचारास परवानगीच्रोड शोमध्ये जास्तीतजास्त पाच कारचा ताफा सहभागी होऊ शकेलच्उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार व त्याच्या सोबत एक व्यक्तीकोरोना रुग्णांसाठी मतदानाची खास सोयकोरोना रुग्ण आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्रात मतदान करू शकतील. त्यांना व ८० वर्षांपुढील वृद्धांना टपालाद्वारे मतदानाची सुविधा दिलेली आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020