शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

बिहारचा रणसंग्राम, दुस-या टप्प्यातील मतदान सुरु

By admin | Published: October 16, 2015 10:31 AM

बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली असून पहिल्या दोन तासांमध्ये ११ टक्के मतदान झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १६ - बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली असून पहिल्या दोन तासांमध्ये ११ टक्के मतदान झाले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्रि जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 

बिहार विधानसभेतील २४३ पैकी ३२ मतदार संघांमध्ये शुक्रवारी मतदान होत असून हे सर्व मतदार संघ नक्षलवादग्रस्त आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर तातडीने हे यंत्र बदलण्यात आले. तर बाराचट्टी येथील एका मतदान केंद्रावर मतदारांनी बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी इमामगंज येथे सीआरपीएफच्या एका जवानांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मतदान निर्विघ्न पार पडावे यासाठी निमलष्करी दल व राज्य पोलिसांच्या ९९३ कंपन्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय ड्रोन, हेलिकॉप्टरच्या आधारे मतदान प्रक्रियेवर नजर ठेवली जात आहे. शुक्रवा 

दुस-या टप्प्यात ८६ लाख १३ हजार ८७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी, विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी, माजी मंत्री जयकुमार सिंह आदी महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्यही आजच ठरणार आहे.