शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

लग्नाच्या दिवशी वधू प्रियकरासह पळाली; भावाने केले अंत्यसंस्कार, आता करतोय श्राद्धाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:42 IST

आपल्याला हे लग्न मान्य नव्हते, त्यामुळे त्याला पळून जावे लागल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले.

बिहारच्या पूर्णियामध्ये लग्नाच्या एक दिवस आधी मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली. हळद आणि मेहंदीचे विधी पार पडले. यानंतर घरातून बाहेर आल्यानंतर तरुणी तिच्या प्रियकरासोबत गेली. मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, मात्र मुलीने पोलिसांसमोर येऊन अपहरणाचा गुन्हा नाकारल्यानंतर मुलीच्या भावाने पुतळा बनवून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. हे संपूर्ण प्रकरण टिकापट्टी गावाशी संबंधित आहे, जिथे एका तरुणीचं लग्न तिच्या भावाने ठरवलं होतं. 

11 जून रोजी लग्न होणार होतं. मेहेंदी आणि संगीत यानंतर 10 जून रोजी हळदी समारंभ संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी मुलीची वरात येणार होती, मात्र ती रात्री प्रियकरासह पळून गेली. यानंतर घरात खळबळ उडाली. लोकांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही तेव्हा मुलीच्या भावाने पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्यांनी गावातील एका तरुणाला आरोपी बनवले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, सोमवारी मुलीने वधूच्या जोडीने टिकापट्टी पोलीस ठाणे गाठलं आणि अपहरणाचे प्रकरणच खोटं असल्याचं सांगितलं. 

आपल्याला हे लग्न मान्य नव्हतं, त्यामुळे त्याला पळून जावं लागल्याचे तिने पोलिसांना सांगितलं. ज्या दिवशी तिचं लग्न होणार होतं, त्याच दिवशी तिने तिच्या प्रियकरासोबत मंदिरात लग्न केलं. त्यानंतर तरुणीच्या भावाची नाराजी वाढली. भाऊ म्हणाला की, त्याच्यासाठी त्याची बहीण आता कायमची मरण पावली आहे. कुटुंबीयांसह त्यांनी प्रथम आपल्या बहिणीचा पुतळा तयार केला आणि नंतर तिची अंत्ययात्रा काढली. 

मुलीचा फोटोही लावला होता. पुतळा स्मशानभूमीत नेण्यात आला आणि नंतर पूर्ण विधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले. संतप्त भाऊ म्हणतो की, वडिलांच्या निधनानंतर त्याने कधीही कशाचीही कमतरता पडू दिली नाही. त्याने बहिणीला विचारून तिचे लग्न निश्चित केल्याचे सांगितले. तिने आधी सांगितले असतं तर हे सर्व घडलं नसतं. तिचं श्राद्ध ही ठरलेल्या तारखेला केले जाईल, असं सांगितलं. या प्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न