शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहानंतर पतीने मजुरी करून शिकवलं; शिक्षिका होताच मुख्याध्यापकसोबत पळाली पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:56 IST

पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे.

उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्यासारखी आणखी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. तिला परत आणण्यासाठी पतीला चकरा माराव्या लागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलीस स्टेशन हद्दीतील महिपुरा गावातील रहिवासी असलेल्या चंदनसोबत ही घटना घडली आहे. 

चंदनने 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये सरितासोबत लव्ह मॅरेज केलं होतं, त्यानंतर त्याने सरिताला पुढे जाण्याची संधी दिली. तिला अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ती सरकारी शाळेत शिक्षिका झाली. शिक्षिका झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर पत्नी शाळेच्या मुख्याध्यापकासह पळून गेली. त्यामुळे पतीने 7 जुलै रोजी जंदाहा पोलीस ठाण्यात पत्नी आणि शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पोलिसांना पत्नीला परत आणण्याची विनंती केली. 

पती चंदनने सांगितले की, तो सरिताला त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी भेटला होता. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि 13 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. त्यावेळी सरिता दहावी पास होती, पण पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या चंदननेही आपल्या पत्नीला पुढील शिक्षणासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. दोघांना 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. चंदनने सांगितले की, 2017 मध्ये सरिताने टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 25 फेब्रुवारी 2022 रोजी तिची समस्तीपूर जिल्ह्यातील शाहपूर पटोरी येथे असलेल्या नॉनफर जोदपूर या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली.

सरिताची हलाई ओपी परिसरातील मारिचा गावात राहणारे शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याशी जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. सरिताच्या मुलाने सांगितले की, आई वाईट आहे त्यामुळे त्याला फक्त वडिलांसोबत राहायचे आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकावर सरिताला फसवूव पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार