शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Bihar Bridge : “वाऱ्यामुळे…” पूल पडण्याचं कारण ऐकून गडकरी झाले अवाक्; IAS अधिकाऱ्यानं दिलं चक्रावणारं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 10:20 IST

Bihar Bridge Collapse : बिहारमधील सुल्तानगंज पासून अगुआनी घाट दरम्यान तयार होत असलेला ब्रिज पडल्याचं कारण ऐकून गडकरीही अवाक् झाले.

Bihar Bridge Collapse : बिहारमध्ये तयारहोत असलेल्या एका पुलाचा काही भार पडल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मिळालेल्या उत्तरानं ते अवाक् झाले. गडकरी यांना असं काही कारण सांगण्यात आलं जे त्यांच्या पचनीच पडलं नाही. जोरदार वारा आणि वादळामुळे हा ब्रिज पडल्याचं कारण त्यांच्या सचिवांनी दिलं.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या उत्तरानं चक्क अवाक् झाले. २९ एप्रिल रोजी सुल्तानगंजमध्ये गंगा नदीवर तयार होत असलेल्या पुलाचा एक भाग पडला होता. यामध्ये कोणातीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. याबाबत गडकरी यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. बिहारमध्ये २९ एप्रिल रोजी पूल पडला होता. मी या संदर्भात माझ्या सचिवांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी वेगवान वारा आणि वादळामुळे हा पूल पडल्याचं कारण दिल्याचं गडकरी म्हणाले. 

एखादा आयएएस अधिकारी अशाप्रकारच्या स्पष्टीकरणावर कसा विश्वास ठेवू शकतो? असा सवालही त्यांनी केला. “जोरदार वारे आणि वादळामुळे कोणताही पूल कसा पडू शकतो? नक्कीच काहीतरी चूक झाली असेल, ज्यामुळे हा पूल पडला पडला असावा,” असंही ते म्हणाले. कार्यक्रमादरम्यान, गडकरींनी गुणवत्तेत कोणतीही कसर न सोडता पुलांची निर्मिती केली जावी, यावर भर दिला. या पुलाची निर्मिती २०१४ मध्ये सुरू झाली होती. हा पूल २०१९ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु अद्यापही त्याचं काम पूर्ण झालेलं नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBiharबिहार