शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दहशतवाद्यांचा मोठा कट ATSनं आणला उजेडात, तब्बल 7 हजार सिम कार्ड्स केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:52 IST

संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे.

बिहार - झारखंडसहीत संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा दहशतवाद्यांचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे. रांचीमध्ये या कटाचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांच्या अनेक पथकांनी एकत्र येऊन रांचीतील वेगवेगळ्या परिसरात छापेमारी करत तब्बल 7 हजार सिम कार्ड जप्त केले आहेत. एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सिम कार्ड्सद्वारे दहशतवादी देशात सामाजिक तेढ निर्माण होतील, असे मेसेज व्हायरल करत होते. रांची पोलीस आणि सायबर पोलिसांनी रांचीतल कांटाटोलीतील हासिब इंक्लेवच्या फ्लॅट आणि कांकेतील भीठा परिसरातील एका घरावर छापेमारी केली. 

या छापेमारीदरम्यान त्यांनी हजारोंच्या संख्येनं सिम कार्ड्स जप्त केली. शिवाय, सिम बॉक्स आणि मॉनिटरही ताब्यात घेतले. तसंच पोलिसांनी जवळपास 12 जणांना चौकशीसाठीही ताब्यात घेतलं आहे. मात्र या मागील मुख्य सूत्रधार जावेदपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत. 

ताब्यात घेतलेला एक जण जावेदचा नातेवाईक आहे. याप्रकरणी छापेमारी करण्यात आलेल्या फ्लॅटच्या मालकाचीही पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान, रांचीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात सिम कार्ड्स जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  या सिम बॉक्सच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश आणि अरब देशांमध्ये बातचित केली जात होती आणि मेसेजही पाठवले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. सिम बॉक्स आणि हजारो सिम कार्ड्सचा वापर करणाऱ्या टेरर कनेक्शनची चौकशी रांची पोलीस आणि एटीएसची टीम करत आहे.  

 

टॅग्स :TerrorismदहशतवादBiharबिहार