शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

इस्लामनगरचं झालं जगदीशपूर, पेढे वाटून जल्लोष; रक्तरंजीत होता इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 20:58 IST

सन १७१५ मध्ये दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूर येथे आक्रमण केले.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून १४ किमी अंतरावर असलेल्या एका सुंदर गावाचं पुन्हा एकदा नामकरण झालं आहे. १७ व्या शतकात या गावातील बनविण्यात आलेल्या किल्ल्यास पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. कालपर्यंत या वास्तूचं नाव इस्लाम नगर होतं, ते आता पुन्हा एकदा जुन्याच नावाने म्हणजे जगदीशपूर नावाने ओळखले जाणार आहे. केंद्र सरकारने या गावाचे नामांतर जगदीशपूर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर, राज्य सरकारनेही बुधवारी नोटीफिकेशन जारी करुन या गावाचे नाव जगदीशपूर असं केलं आहे. 

इस्लामनगर गावाचे नाव जगदीशपूर झाल्यानंतर तेथील स्थानिकांनी फटाके वाजवून अन् मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. त्यावेळी, ढोल-ताशा वाजवूनही आनंद व्यक्त करण्यात आला. अंगावर काटा आणणारा हा इतिहास आहे, ज्यावेळी जगदीशपूरचे नाव इस्लामनगर करण्यात आले होते. औरंगजेबच्या सैन्याचे पळपूटे सैनिक मित्र मोहम्मद खान याने ३०८ वर्षांपूर्वी या गावाचे नाव इस्लामनगर ठेवले होते. गेल्या ३० वर्षांपासून या गावाचे नाव जगदीशपूर करण्याची फाईल सरकार दफ्तरी पडून होती. 

सन १७१५ मध्ये दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूर येथे आक्रमण केले. पण, त्यांला यश मिळाले नाही. राजपूतांवर आक्रमण केल्यानंतरही अपयश आल्यामुळे मोहम्मद खानने आपल्या स्वभावनुसार मैत्रीचा हात पुढे केला. त्याने देवरा चौहान या राजाला बेस नदीकिनारी जेवणाचे आमंत्रण दिले. देवरा चौहानसह सर्वच राजपूत रात्रीचं स्नेहभोजन करत होते, त्याचवेळी तंबूची रस्सी कापण्यात आली. या सर्व राजपूतांना तलवारीने सपासप वार करुन ठार करण्यात आले. या सर्वांच्या रक्ताचा पाट शेजारील नदीत वाहिल्यांनंतर नदीचं पाणीही लाल झालं होतं, असा इतिहास सांगतो. त्यानंतर, मोहम्मद खानने जगदीशपूरवर कब्जा केला आणि याचं नाव बदलून इस्लामनगर केलं होतं.  

 

टॅग्स :bhopal-pcभोपाळMuslimमुस्लीमhistoryइतिहासMadhya Pradeshमध्य प्रदेश