शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Hathras Stampede : चेंगराचेंगरी थांबवू शकले असते भोले बाबा; स्वत:च म्हणाले, "माझ्या पायाखालची माती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 10:50 IST

Hathras Stampede : सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

हाथरसच्या फुलराई गावात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. बाबांनी जर ठरवलं असतं तर ही दुर्घटना थांबवता आली असती. सरकारने स्थापन केलेल्या न्यायिक आयोगासमोर प्रत्यक्षदर्शींनी या गोष्टी सांगितल्या. याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली आहे, 

हाथरसच्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी तपास पथकासमोर त्या दिवशी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. देव चौधरी नावाच्या व्यक्तीने सांगितलं की, सत्संगाच्या वेळी बाबांनी लोकांना त्यांच्या पायाखालची माती घेण्यास सांगितलं. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि स्वयंसेवकांची कमतरता यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. महिला आरडाओरडा करत होत्या. जर बाबांनी मायक्रोफोनचा वापर करून हे थांबवा असं सांगितलं असतं तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती.

भोले बाबांना बाहेर जाता यावं यासाठी मार्ग तयार करण्यासाठी त्यांचे सेवेकरी हे लोकांना बाजुला ढकलत होते असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ब्रिजबिहारी कौशिक नावाच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिघडलेल्या स्थितीसाठी त्यांनी बाबांच्या प्रायव्हेट आर्मीला आणि सेवकांनाही जबाबदार धरलं.

हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या घटनेत पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. आता मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. सोमवारी दुपारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश