शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:52 IST

सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे.

 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज लोकसभेत प्रचंड गदारोळात पार पडला. तथापि, राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी काही प्रमाणावर कामकाज पार पाडले. दरम्यान, राज्यसभेत पहिल्या दिवशी भाजपचे खासदार भीम सिंह यांनी, प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रसिद्ध समाजसुधारक स्वामी सहजानंद सरस्वती आणि फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. या तिन्ही महान व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात देशाला एक नवी दिशा दिली आहे. असेही ते म्हणाले.

एएनआय सोबत बोलताना भीम सिंह म्हणाले, "वीर सावरकर एक अशी विभूती आहे. ज्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या." ते पुढे म्हणाले, सावरकर हे केवळ एक क्रांतिकारकच नव्हे तर एक विचारकवंत, लेखक आणि दृष्टे व्यक्तीही होते. ज्यांच्यापासून भगत सिंगांसारखे क्रांतिकारकही प्रभावित झाले. दुसऱ्या बाजूला स्वामी सहजानंद सरस्वती. एक असे संन्यासी होते, ज्यांना हिमालयाच्या गुहांमध्ये नव्हे, तर गावातील शेतांमध्ये, शेतकऱ्यांच्या अश्रूंमध्ये आणि शोषितांच्या वेदनांमध्ये इश्वर बघितला. त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले आणि जमीनदारी उन्मूलन चळवळीला दिशा दिली आणि जय किसान या नाऱ्याला पुढे नेत एक ध्येय बनवले."

बांगलादेश युद्धादरम्यान भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या फील्ड मार्शल मानेक शॉ यांचा उल्लेख करत भीम सिंह यांनी त्यांनाही भारतरत्न देण्याची मागणी केली. ते म्हणाले, "भारताचे सुपुत्र मानेक शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ मध्ये निर्णायक युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. इतकेच नाही तर त्यांनी बांगलादेशच्या नेतृत्वातही आपली भूमिका बजावली. फील्ड मार्शल शॉ यांच्या नेतृत्वाने, दूरदृष्नेटी आणि सामरिक कौशल्याने भारताचे नाव लष्करी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले."

सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBharat Ratnaभारतरत्नRajya Sabhaराज्यसभा