शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

भारतरत्नचे यंदा पाच मानकरी?

By admin | Updated: August 10, 2014 13:11 IST

केंद्र सरकारने रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार यंदा एकाचवेळी पाच जणांना दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार गृह मंत्रलयाने या आठवडय़ाच्या प्रारंभीच रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे निर्मितीची सूचना केली असून स्वातंत्र्य दिनानंतर या पुरस्कारांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात एकाच वेळी पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितली याचा अर्थ एकापेक्षा अधिक लोकांना हा सन्मान प्रदान केला जाईल असेही नाही. सरकारतर्फे ही स्मृतिचिन्हे राखीवही ठेवली जाऊ शकतात. 
 काँग्रेसच्या राजवटीत नेहरू-गांधी परिवारावरच लक्ष केंद्रीत राहिल्याने अनेक मान्यवरांना हा बहुमान प्राप्त होऊ शकला नाही, अशी भावना संघ परिवारात आहे. ही भावना लक्षात घेऊन यंदा निवड केली जाईल. 
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी सचिनच्या आधी हॉकीपटू ध्यानचंद यांना हा सन्मान प्रदान केला जावा, अशी मागणी होती. पण सचिनला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता ध्यानचंद यांना पुरस्कार केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे. बसपाचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न देण्याचीही मागणी आहे. दलित समाजाला जवळ करण्यासाठी कांशीराम यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह आझाद हिंद सेनेचे सेनापती सुभाषचंद्र बोस, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय, प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा आणि गीता प्रेसचे संस्थापक हनुमान प्रसाद पोद्दार यांना हा सन्मान दिला   जाणार असल्याचे कळते.