शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Bharat Jodo yatra: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?, राहुल गांधी यांनी अखेर सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:16 IST

काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे.

नवी दिल्ली-

काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. भाजपा आणि स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेष पसरवण्याची आहे. आमची यात्रा भाजपाच्या याच विचारधारेच्या विरोधात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

प्रत्येकाचं एक मत असतं. भाजपाचीही एक भूमिका आहे. संघाचीही आहे. त्यांच्या विचारांचं स्वागतच आहे. आमच्यासाठी ही यात्रा लोकांना जोडण्याची यात्रा आहे. भाजपाच्या विचारधारेनं देशाचं जे नुकसान झालं आहे ते भरुन काढण्यासाठी आम्ही या यात्रेची सुरुवात केली आहे. भाजपा आणि संघाची विचारधारा द्वेष पसरवणारी विचारधारा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काय बोलले?काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलं असता राहुल गांधी यांनी सूचक विधान केलं. "मी निवडणूक लढवणार की नाही हे लवकरच निवडणूक होणार आहे त्यामुळे ते कळेलच", असं ते म्हणाले. यावर तुम्ही थेट नकार दिलेला नाही असं विचारलं. त्यावर ते म्हणाले की, मी माझा निर्णय घेतलेला आहे आणि मी त्यावर ठाम आहे. 

भाजपानं देशातील संस्थांवर केला कब्जाकाँग्रेसचा मी सदस्य असल्याच्या नात्यानं मी या यात्रेत सहभागी आहे. ही यात्रा भारत जोडो यात्रा आहे. याचा फायदा जर काँग्रेसला होत असेल तर चांगलंच आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. "भाजपानं देशातील सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. संस्थांवर दबाव टाकून कशापद्धतीनं काम केलं जात आहे ते सर्वांनाच माहित आहे. आम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षासोबत नव्हे, तर आम्ही सर्व संस्थांविरोधात देखील लढा देत आहोत. मीडिया आज विरोधकांचा साथीदार राहिलेला नाही", असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी