शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:13 IST

Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोबाईल वरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुरादाबाद, अमरोहा येथून संभलमध्ये पोहोचली. यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे स्वागत केले. 

राहुल गांधी यांनी येथे सभेला संबोधित करताना एका तरुणाला विचारले की, तू दिवसभर किती वेळ मोबाईल चालवतो. त्यावर तो तरुण म्हणाला की, १२ तास. त्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, भारतात रोजगार नाही तेव्हाच तुम्ही १२ तास मोबाईल चालवता. तुम्हाला माहित आहे का? मोठमोठ्या व्यापाऱ्यांची मूलं रील पाहत नाहीत. तर २४ तास पैसे मोजतात. जर तुम्हाला रोजगार मिळाला तर तुम्ही अर्धातास रील पाहाल आणि १२ तास काम कराल. 

अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय समाजातील व्यक्ती उच्च पदावर नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, जर आपण देशातील कुठल्याही कंपनीमधील कर्मचाऱ्यांची यादी काढली. मालकांची यादी काढली तर एकही मागास, दलित सापडणार नाही. माध्यमातील घराणी, रिपोर्टरची यादी काढली, खासगी कॉलेज आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची यादी काढली तर या पदांवरही उच्च जातींमधील तीन-चार टक्के लोक पदांवर असल्याचे दिसून येते. सध्या देशांमध्ये छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर संपवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राjobनोकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश