शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:13 IST

Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोबाईल वरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुरादाबाद, अमरोहा येथून संभलमध्ये पोहोचली. यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे स्वागत केले. 

राहुल गांधी यांनी येथे सभेला संबोधित करताना एका तरुणाला विचारले की, तू दिवसभर किती वेळ मोबाईल चालवतो. त्यावर तो तरुण म्हणाला की, १२ तास. त्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, भारतात रोजगार नाही तेव्हाच तुम्ही १२ तास मोबाईल चालवता. तुम्हाला माहित आहे का? मोठमोठ्या व्यापाऱ्यांची मूलं रील पाहत नाहीत. तर २४ तास पैसे मोजतात. जर तुम्हाला रोजगार मिळाला तर तुम्ही अर्धातास रील पाहाल आणि १२ तास काम कराल. 

अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय समाजातील व्यक्ती उच्च पदावर नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, जर आपण देशातील कुठल्याही कंपनीमधील कर्मचाऱ्यांची यादी काढली. मालकांची यादी काढली तर एकही मागास, दलित सापडणार नाही. माध्यमातील घराणी, रिपोर्टरची यादी काढली, खासगी कॉलेज आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची यादी काढली तर या पदांवरही उच्च जातींमधील तीन-चार टक्के लोक पदांवर असल्याचे दिसून येते. सध्या देशांमध्ये छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर संपवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राjobनोकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश