शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बंगालने देशाला वाचविले, पश्चिम बंगालमध्ये 'दीदी'गिरीच चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 07:18 IST

ममतांची विजयानंतरची प्रतिक्रिया; शपथविधी साध्या पद्धतीनेच

काेलकाता : बंगालने भारताला वाचविले, अशी मार्मिक प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर दिली. 

नंदीग्राममध्ये मतमाेजणीदरम्यान काहीतरी गडबड झाल्याचा आराेप ममतांनी केला असून, त्याविराेधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काेराेनाच्या परिस्थितीमुळे शपथविधी साध्या पद्धतीनेच करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. काेराेनाच्या संकटाचा सामना करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर रविवारी  सायंकाळी पत्रकारांशी  बाेलताना त्यांनी सांगितले, की नंदीग्रामच्या मतमाेजणीत गडबड झाली आहे. निकाल जाहीर केल्यानंतर काही बदल  करण्यात आले आहेत. ते मी समाेर आणणार आहे. निकाल मला मान्य आहे. मात्र, या गडबडीविराेधात मी न्यायालयात जाणार आहे. 

दीदी ओ दीदी अशी हाक देत मोदी यांनी ममतांना ललकारले होते. बंगालमध्ये केवळ दीदीचीच दादागिरी चालेल, असेच जनतेने दाखवून दिले आहे.

नेते पक्ष सोडून जात असताना कार्यकर्त्यांचे मोहोळ पक्षासोबत बांधून ठेवण्याचे डावपेच

मोदी-शहा यांच्याविरुद्ध थेट संघर्ष उभा करून सामान्यांच्या मनात आकर्षण निर्माण करण्यात यश

आव्हान देणारा भाजप व त्यांच्या बाहेरच्या नेत्यांना बंगाल शरण जाणार नाही, असा जोरदार प्रचार व त्यामधून बंगाली स्वाभिमान, अस्मितेला फुंकर

जखमी पाय घेऊन व्हीलचेअरवर रोड शो, प्रचारसभा यांमधून महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यात यश

भाजपविरोधात अल्पसंख्याक व सहिष्णू हिंदू मतदारांना साद

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या