शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निमंत्रण घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 05:08 IST

नयनतारा सहगल यांचा आरोप; मराठी साहित्य संमेलनाचा वाद

डेहराडून : यवतमाळ येथे शुक्रवारपासून तीन दिवस आयोजिलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून मला दिलेले निमंत्रण आयोजकांनी महाराष्ट्रातील सत्ताधाºयांच्या राजकीय दबाबामुळेच मागे घेतले, असा आरोप ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या की, माझे विचार काय आहेत, मी कोणत्या स्वरूपाचे लेखन केले आहे, याची संपूर्ण माहिती साहित्य संमेलनाच्या आयोजकांना होती. माझे विचार मी आजवर खुलेपणाने मांडत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मला त्यांनी आनंदाने निमंत्रण दिले होते. मी यवतमाळला जायची तयारीही केली होती. मात्र, गेल्या रविवारी मला आयोजकांकडून निमंत्रण रद्द केल्याचा तीन ते चार ओळीचा ई-मेल आला.मोदी सरकारच्या राजवटीत मूलतत्त्ववाद व असहिष्णू वृत्ती वाढत असल्याच्या निषेधार्थ नयनतारा सहगल यांनी २०१५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. या पुरस्कार वापसीचे नंतर काही मान्यवरांनी अनुकरण केले. सहगल यांनी लिहिलेल्या ‘रीच लाईक अस’ या कादंबरीसाठी १९८६ मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी पुन्हा निमंत्रण धाडले तरी आता आपण तिथे जाणार नसल्याचे त्यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)महाराष्ट्राच्याच कन्यानयनतारा सहगल या एक प्रकारे महाराष्ट्राच्याच कन्या आहेत. त्यांचे वडील रणजित पंडित हे मूळचे कोकणवासी. ते विख्यात संस्कृत पंडित होते. त्यांनी कल्हणाच्या राजतरंगिणी या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्यामुळे त्यांनी कारावासही भोगला होता. रणजित पंडित यांचे १९४४ मध्ये निधन झाले. नयनतारा या विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी व पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन