शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 05:35 IST

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला.

नवी दिल्ली : लोकशाहीला कोणीही गृहित धरू नये. जोपर्यंत लोकशाही हक्क हिरावून घेतले जात नाहीत तोपर्यंत त्यांचे महत्त्व कोणालाही कळत नाही. आपल्या हक्कांवर कोणी गदा आणणार नाही यासाठी जनतेने सजग राहायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला. त्यात ते म्हणाले की, १९७७ साली तत्कालीन केंद्र सरकारने आणीबाणी लादून लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणली होती. लोकशाही प्रत्येक नागरिकाचा आदर करणे आवश्यक आहे. नेमके तेच त्या काळात झाले नव्हते.

लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी केदारनाथ येथील गुंफेत जाऊन ध्यानधारणा केली होती. त्याबद्दल ते म्हणाले की, तो काही राजकीय दौरा नव्हता तर स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यासाठी केलेली ती कृती होती. लोकसभा निवडणुकांच्या आधी फेब्रुवारी महिन्यात प्रसारित झालेल्या मन की बातच्या शेवटच्या भागाचा प्रचारासाठी उपयोग केल्याच्या आरोपाचाही मोदी यांनी इन्कार केला. त्यांनी सांगितले की, मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधायला पुन्हा येईन असे मी त्या भागात म्हटले होते. अतिआत्मविश्वासापायी मी असे उद्गार काढल्याची टीका विरोधकांनी केली होती. जनतेने विश्वास दाखविला नसता तर मी पुन्हा पंतप्रधान होऊ शकलो नसतो.

पाणी वाचविण्यासाठी तीन आवाहनेमन की बात कार्यक्रमात मोदी यांनी जनतेला तीन आवाहने केली. स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारावी, पाणी वाचविण्यासाठी पारंपारिक ज्ञान सर्वांना प्रदान करावे तसेच पाणी वाचविण्यासाठी काम करणाºया व्यक्ती व संस्थांची माहिती सरकारला कळवावी असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पाणी वाचवा मोहिमेसाठी जनशक्ती व जलशक्ती ही टिष्ट्वटरहँडल वापरता येतील. केंद्र सरकारने स्वतंत्र जलमंत्रालयाची स्थापना केली असली तरी ही मोहिम जनतेच्या सक्रिय सहभागामुळेच यशस्वी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात