शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 05:35 IST

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला.

नवी दिल्ली : लोकशाहीला कोणीही गृहित धरू नये. जोपर्यंत लोकशाही हक्क हिरावून घेतले जात नाहीत तोपर्यंत त्यांचे महत्त्व कोणालाही कळत नाही. आपल्या हक्कांवर कोणी गदा आणणार नाही यासाठी जनतेने सजग राहायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला. त्यात ते म्हणाले की, १९७७ साली तत्कालीन केंद्र सरकारने आणीबाणी लादून लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणली होती. लोकशाही प्रत्येक नागरिकाचा आदर करणे आवश्यक आहे. नेमके तेच त्या काळात झाले नव्हते.

लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी केदारनाथ येथील गुंफेत जाऊन ध्यानधारणा केली होती. त्याबद्दल ते म्हणाले की, तो काही राजकीय दौरा नव्हता तर स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यासाठी केलेली ती कृती होती. लोकसभा निवडणुकांच्या आधी फेब्रुवारी महिन्यात प्रसारित झालेल्या मन की बातच्या शेवटच्या भागाचा प्रचारासाठी उपयोग केल्याच्या आरोपाचाही मोदी यांनी इन्कार केला. त्यांनी सांगितले की, मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधायला पुन्हा येईन असे मी त्या भागात म्हटले होते. अतिआत्मविश्वासापायी मी असे उद्गार काढल्याची टीका विरोधकांनी केली होती. जनतेने विश्वास दाखविला नसता तर मी पुन्हा पंतप्रधान होऊ शकलो नसतो.

पाणी वाचविण्यासाठी तीन आवाहनेमन की बात कार्यक्रमात मोदी यांनी जनतेला तीन आवाहने केली. स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारावी, पाणी वाचविण्यासाठी पारंपारिक ज्ञान सर्वांना प्रदान करावे तसेच पाणी वाचविण्यासाठी काम करणाºया व्यक्ती व संस्थांची माहिती सरकारला कळवावी असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पाणी वाचवा मोहिमेसाठी जनशक्ती व जलशक्ती ही टिष्ट्वटरहँडल वापरता येतील. केंद्र सरकारने स्वतंत्र जलमंत्रालयाची स्थापना केली असली तरी ही मोहिम जनतेच्या सक्रिय सहभागामुळेच यशस्वी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात