शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

जागतिक शांततेसाठी दिल्लीत ‘बासरी महोत्सव’

By admin | Updated: June 9, 2016 05:09 IST

जगभरातील अनेक नामवंत बासरीवादक येथील सातव्या वार्षिक रसरंग जागतिक बासरी महोत्सवात सहभागी होत असून

नवी दिल्ली : प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह देशभरातील ४० आणि जगभरातील अनेक नामवंत बासरीवादक येथील सातव्या वार्षिक रसरंग जागतिक बासरी महोत्सवात सहभागी होत असून, त्यातून जागतिक शांततेचा संदेश दिला जाणार आहे.२१ सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिनी या पाच दिवसांच्या महोत्सवाला प्रारंभ होईल. संयुक्त राष्ट्राकडून १२ दिवसांची जागतिक शांतता मोहीम राबविली जाणार असून, तिचा प्रारंभही दिल्लीतून होईल. साध्या बांबूपासून तयार केलेल्या या वाद्यामुळे श्वासातून संगीत फुलते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राने आपल्या ध्येयसिद्धीसाठी या वाद्याची निवड केली आहे.भारतात अनेक प्रदेशांमध्ये सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या बासरीचा संगीतासाठी वापर केला जात असून, जागतिक स्तरावरही ती उपयोगात आणली जाते. बासरीतून बाहेर पडणारे मधुर स्वर देशाला बांधून ठेवतात. बासरी मानवी, अध्यात्मिक आणि दैवी घटकांना जोडते. सुंदर स्वरांचा हा मार्ग एकमेवाद्वितीय असतो, असे संयुक्त राष्ट्राच्या भारत आणि भूतान माहिती केंद्राचे प्रमुख राजीव चंद्रन यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>रसिकांवर घालणार मोहिनी या वर्षी इटली, स्लोव्हाक, लॅटिव्हा आणि अफगाणिस्तानातील २७ बासरीवादक सहभागी होतील. पंडित चौरसिया यांच्याकडे या महोत्सवाचे पालकत्व आहे. पंडित प्रवीण गोधकिंडी, पंडित रोनू मजुमदार, पं. चेतन जोशी हे आपल्या बासरीवादनाने रसिकांना मोहिनी घालतील.