शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

ट्रिपल तलाक रद्द केल्याने माेदींचे नाव समाज सुधारकांमध्ये घेतले जाईल : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 20:44 IST

ट्रिपल तलाक रद्द केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे नाव इतिहासात समाजसुधारकांमध्ये घेतले जाईल असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

नवीदिल्ली : ट्रिपल तलाकला विराेध हा केवळ व्हाेट बॅंक शाबूत ठेवण्यासाठी केला जात आहे. ट्रिपल तलाक हटविण्याची काेणाच्यात हिम्मत हाेत नव्हती. परंतु माेदींनी ट्रिपल तलाक रद्द केला. यासाठी माेदींचे नाव इतिहासात समाजसुधारकांमध्ये घेतले जाईल असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. दिल्लीतील काॅन्स्टिट्युशनल क्लबमध्ये आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. 

शहा म्हणाले, ट्रिपल तलाक ही एक कुप्रथा हाेती. यावर आता कायदा झाल्याने मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळाला आहे. 16 मुस्लिम राष्टांनी देखील ट्रिपल तलाक हद्दपार केला आहे. आपल्याला 56 वर्षे लागली. यासाठी काॅंग्रेसचे मतांचे राजकारण कारणीभूत आहे. ट्रिपल तलाक रद्द करणे जर गैर इस्लामिक असते तर इतर इस्लामी राष्ट्रांनी ताे का हद्दपार केला असता. 

पुढे बाेलताना शहा म्हणाले, पाच वर्षाच्या कार्यकाळात माेदी सरकारने 25 ऐतिहासिक निर्णय घेऊन देशाची दिशा बदलण्याचे काम केले. ही माेदींच्या नेतृत्वाची कमाल आहे. ट्रिपल तलाक रद्द करण्यात मुस्लिम जनतेचाच फायदा आहे. 50 टक्के मुस्लिम महिलांना या प्रथेचा त्रास सहन करावा लागत हाेता. आम्ही जर हे विधेयक संसदेत मांडलं नसतं तर हा भारतावरील सर्वात माेठा डाग असला असता. यासाठी मुस्लिम महिलांनी माेठा संघर्ष केला आहे. शहबानाेला ट्रिपल तलाक देण्यात आला तेव्हा ती सर्वाेच्च न्यायालयापर्यंत गेली. जे राजकारण काॅंग्रसने 60 च्या दशकानंतर सुरु केले त्याचे अनुसरण सर्वच राजकीय पक्षांनी केले. त्याचा परिणाम भारतीय लाेकशाही व सामजिक जीवनावर पडल्याचे दिसून येते. विकासाच्या वाटेत जाे मागे पडला आहे त्याला वरती आणण्याची गरज आहे. याने समाज सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक हाेईल. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीtriple talaqतिहेरी तलाक