शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

बँकांचा पैसा 15-20 लोकांकडेच, तरुण मात्र बेरोजगार  - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 13:03 IST

मला वाटतं सरकारने नोटाबंदी करुन मोठी चूक केली असून ती व्हायला नको होती

म्हैसूर - इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. तरीही भारतील तरुण बेरोजगार आहेत. कारण ज्याच्याकडे कौशल्य आहे, आशा तरुणांपर्यंत पैसा जात नाही.  याचे मुख्य कारण म्हणजे देशातील बँकांचा मोठा पैसा 15-20 लोकांकडेच आहे.  त्यामुळे ज्याला गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत पैसे पोहचत नाहीत. परिणामी देशात बेरोजगार वाढत असल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. ते सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. म्हैसूरमधील महारानी आर्ट्स महिला कॉलेजमध्ये ते संबोधित करत होते. 

नोटाबंदी करणे ही सरकारची सर्वात मोठी चूक होती. ती व्हायला नको होती. नोटाबंदी आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीत. बेरोजगारी वाढत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळं अर्थव्यवस्था आणि आणि रोजगार निर्मितीचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या पद्धतीने नोटाबंदी करण्यात आली त्यामुळे मला वैयक्तिक अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळं देशातील रोजगारावर परिणाम झाला आहे. 

पुढे बोलाताना राहुल म्हणाले की, नीरव मोदीने बँकांचे 22 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन देशातून पळ काढला.  जर मी तुम्हाला 22 हजार कोटी रुपये दिले तर तुमच्या सारख्या तरुण महिला अनेक व्यावसायांची निर्मिती करु शकता. मात्र, यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नीरव मोदीसारख्या लोकांना बँकांनी मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवल्याने देशातील रोजगार निर्मितीवर विपरीत परिणाम झाला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNote BanनोटाबंदीGSTजीएसटी