शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

एटीएमच्या सुरक्षेबाबत बँका निष्काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:16 AM

एटीएमच्या सुरक्षा उपायांबाबत निर्देशांचे पालन करण्यात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल रिझर्व्ह बँकेने बँकांना फटकारले आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : एटीएमच्या सुरक्षा उपायांबाबत निर्देशांचे पालन करण्यात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल रिझर्व्ह बँकेने बँकांना फटकारले आहे. बँकांनी हे सुरक्षा उपाय टप्प्याटप्प्याने लागू करावेत, यासाठी निर्देश जारी केले आहेत. त्यांचे पालन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रत्येक टप्प्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली आहे.रिझर्व्ह बँकेने १७ एप्रिल २०१७ च्या निर्देशांचा हवाला देत कळविले आहे की, विंडो एक्सपी व दुसरे अनसपोर्टिंग आॅपरेटिंग सिस्टीम दुरुस्त करुन घ्यावीत. आरबीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. रविकुमार म्हणाले की, बँका अतिशय संथपणे हे काम करत आहेत. अनसपोर्टिंग आॅपरेटिंग सिस्टीममुळे एटीएमच्या सुरक्षेला तडा जाण्याची शक्यता आहे. याचा फटका ग्राहकांना बसेल. त्यामुळे हे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे.बँकांतून निवृत्ती वेतन घेणाऱ्या ज्येष्ठांना मिळणाºया वागणुकीची दखल घेत रिझर्व्ह बँकेने, ज्येष्ठांशी कर्मचाºयांनी नीटच वागायला हवे, असे बँकांना कळविले आहे.