शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढल्यास बँक जबाबदार - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 12:38 IST

केरळ हायकोर्टाने ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढल्यास झालेल्या नुकसानीला संबंधित बँक जबाबदार राहील असे म्हटले आहे.

ठळक मुद्देकेरळ हायकोर्टाने ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढल्यास झालेल्या नुकसानीला संबंधित बँक जबाबदार राहील असे म्हटले आहे. न्या. पी. बी. सुरेश कुमार यांनी ग्राहकाने एसएमएस अलर्टचे उत्तर दिले नाही तरी त्याच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढले असल्यास बँक जबाबदार राहील असे स्पष्ट केले.बँक या जबाबदारीपासून पळू शकत नाही असे ही हायकोर्टाने म्हटले आहे. 

कोची - केरळ हायकोर्टाने ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढल्यास झालेल्या नुकसानीला संबंधित बँक जबाबदार राहील असे म्हटले आहे. न्या. पी. बी. सुरेश कुमार यांनी ग्राहकाने एसएमएस अलर्टचे उत्तर दिले नाही तरी त्याच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढले असल्यास बँक जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे. तसेच बँक या जबाबदारीपासून पळू शकत नाही असे ही हायकोर्टाने म्हटले आहे. 

परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढल्याने  एका ग्राहकाचे 2.4 लाखांचे नुकसान झाले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाला त्याची भरपाई देण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले होते. मात्र या आदेशाला बँकेने हायकोर्टात आव्हान दिले होते. बँकेने यावर खात्यातून रक्कम काढल्याचा एसएमएस अलर्ट ग्राहकाला पाठवला होता.  ग्राहकाने खाते ब्लॉक करण्यासंबंधी कळवायला हवे होते. मात्र, एसएमएस मिळाल्यानंतरही ग्राहकाने त्याला उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याच्या झालेल्या नुकसानीला आम्ही जबाबदार नाही असा युक्तीवाद केला होता. 

ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी सावधानता बाळगणे हे बँकेचे कर्तव्य आहे. ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची जबाबदारी बँकेची आहे असेही हायकोर्टाने नमूद केले. ग्राहकाच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढल्यास बँक जबाबदार राहील. कारण त्यांनी हा गुन्हा रोखण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा तयार केली नाही, असेही कोर्टाने सांगितले आहे. 

टॅग्स :bankबँकKeralaकेरळHigh Courtउच्च न्यायालयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया