शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बांग्लादेशने हिंदूंवरील हल्ले तात्काळ थांबवावे; इमाम ऑर्गेनायझेशनचे प्रमुख इलियासी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 21:04 IST

Bangladesh News : बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत.

Bangladesh News : बांग्लादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडल्यानंतर सातत्याने तेथील हिंदूंवर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी या घटनांचा निषेध केला आहे. असे असतानाही अद्याप हल्लेखोरांवर ठोस कारवाई झालेली नाही. अशातच, ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनीदेखील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. 

हिंदूंवरील हल्ले थांबवाऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ.ओमर अहमद इलियासी म्हणाले की, बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मी निषेध करतो. भारताने त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता, तिथे शांतता प्रस्तापित व्हावी. हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. मी मोहम्मद युनूस यांना सांगू इच्छितो की, त्यांनी ताबडतोब गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी.

बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

तिरंग्याचा अवमान तात्काळ थांबवावादरम्यान, पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा गौसिया समिती या मुस्लिम संघटनेने बांग्लादेशमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याच्या घटना त्वरित थांबविण्याची मागणी केली होती. त्रिपुरा गौसिया समितीचे अध्यक्ष अब्दुल बारिक म्हणाले की, बांग्लादेशात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अशांततेबद्दल आम्ही चिंतित आहोत. सनातन धर्म मानणाऱ्या लोकांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यांची मालमत्ता जाळली जात आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. बांग्लादेशात आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होताना पाहून खूप त्रास होतोय. 

आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय?

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतHinduहिंदू