शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

नदीशेजारील कचरा व्यवस्थापन केंद्रांवर बंदी?; कचरा रोखण्याची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:45 IST

नद्या स्वच्छ व प्रदुषणरहित राखण्यासाठी त्यांच्या किनाऱ्यापासून एका किलोमीटरच्या परिसरात असलेली कचरा संकलन व व्यवस्थापन केंद्र बंद करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : नद्या स्वच्छ व प्रदुषणरहित राखण्यासाठी त्यांच्या किनाऱ्यापासून एका किलोमीटरच्या परिसरात असलेली कचरा संकलन व व्यवस्थापन केंद्र बंद करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांत या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक तसेच वैद्यकीय कचरा येऊ नये म्हणून नाले नदीला जिथे मिळतात, तिथे लोखंडी जाळ््या बसविण्याचाही प्रस्ताव आहे.गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी तिच्या किनारी असलेल्या सर्व शहरांना कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी येत्या डिसेंबरपर्यंत ठोस पावले उचलण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले की, या कामात सर्व राज्ये सहकार्यकरणार असून केंद्र सरकारकडूनएक निरीक्षण पथक पाहाणीसाठी पाठविण्यात येईल. घनकचरा, प्लॅस्टिकच्या वस्तू, प्लॅस्टिकपिशव्या, वैद्यकीय कचरा अडविण्यासाठी या नद्यांवर बनलेल्या पुलांनाही लोखंडी जाळ््या बसविण्यात येणार आहेत. अशा जाळ््या दिल्लीत यमुना पुलावर लावलेल्या आहेत.राज्यांना स्वतंत्र निधी देणारनगरविकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नाले नद्यांना जिथे मिळतात तेथपासून एक किमी दूर अंतरावरही कचरा रोखण्यासाठी लोखंडी जाळ््या बसविण्याचा विचार सुरु आहे. या नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदी सुविधा उभारण्यासाठी वेगळी योजना बनविली जाईल. त्यासाठी राज्यांना वेगळा निधी दिला जाईल. देशातील कोणत्या नद्यांचा या योजनेत समावेश करावा याबद्दल राज्यांकडून नावे मागविण्यात आली आहेत.

टॅग्स :riverनदी