शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

नदीशेजारील कचरा व्यवस्थापन केंद्रांवर बंदी?; कचरा रोखण्याची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:45 IST

नद्या स्वच्छ व प्रदुषणरहित राखण्यासाठी त्यांच्या किनाऱ्यापासून एका किलोमीटरच्या परिसरात असलेली कचरा संकलन व व्यवस्थापन केंद्र बंद करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : नद्या स्वच्छ व प्रदुषणरहित राखण्यासाठी त्यांच्या किनाऱ्यापासून एका किलोमीटरच्या परिसरात असलेली कचरा संकलन व व्यवस्थापन केंद्र बंद करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांत या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक तसेच वैद्यकीय कचरा येऊ नये म्हणून नाले नदीला जिथे मिळतात, तिथे लोखंडी जाळ््या बसविण्याचाही प्रस्ताव आहे.गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी तिच्या किनारी असलेल्या सर्व शहरांना कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी येत्या डिसेंबरपर्यंत ठोस पावले उचलण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले की, या कामात सर्व राज्ये सहकार्यकरणार असून केंद्र सरकारकडूनएक निरीक्षण पथक पाहाणीसाठी पाठविण्यात येईल. घनकचरा, प्लॅस्टिकच्या वस्तू, प्लॅस्टिकपिशव्या, वैद्यकीय कचरा अडविण्यासाठी या नद्यांवर बनलेल्या पुलांनाही लोखंडी जाळ््या बसविण्यात येणार आहेत. अशा जाळ््या दिल्लीत यमुना पुलावर लावलेल्या आहेत.राज्यांना स्वतंत्र निधी देणारनगरविकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नाले नद्यांना जिथे मिळतात तेथपासून एक किमी दूर अंतरावरही कचरा रोखण्यासाठी लोखंडी जाळ््या बसविण्याचा विचार सुरु आहे. या नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदी सुविधा उभारण्यासाठी वेगळी योजना बनविली जाईल. त्यासाठी राज्यांना वेगळा निधी दिला जाईल. देशातील कोणत्या नद्यांचा या योजनेत समावेश करावा याबद्दल राज्यांकडून नावे मागविण्यात आली आहेत.

टॅग्स :riverनदी