शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ईडी अधिकाऱ्याविरोधातील प्रकरणात समतोल राखा; सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:14 IST

ईडीचे अधिकारी तिवारी यांना कथित लाचप्रकरणी तामिळनाडूच्या दक्षता व भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने (डीव्हीएसी) अटक केली होती.

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयासारख्या (ईडी) केंद्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्याशी संबंधित प्रकरणाचा तपास राज्य पोलिस करत असतील तर अशा प्रकरणांमध्ये संतुलन राखण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखीत केली. ईडीने दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. अंकित तिवारी विरोधातील प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआई) सुपूर्द करण्याची विनंती या याचिकेत ईडीने केली आहे.

ईडीचे अधिकारी तिवारी यांना कथित लाचप्रकरणी तामिळनाडूच्या दक्षता व भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने (डीव्हीएसी) अटक केली होती. संघराज्य व्यवस्थेत प्रत्येक घटकाला स्वतःची ओळख आणि अधिकार क्षेत्र कायम ठेवता यावे, हे संघराज्य व्यवस्थेत निश्चित करणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्या. उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने नमूद केले. एखादे राज्य मानमानी करत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना अटक करू लागले तर संवैधानिक संकट निमार्ण होऊ शकते. अशा परिस्थितीत राज्यांजवळ अटक करण्याचा अधिकार आहे, असे म्हटले तर ते संघराज्य व्यवस्थेसाठी धोकादायक ठरले.

मात्र, राज्य पोलिसांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार नाकारणे हे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करत अशा प्रकरणात समतोल राखणे गरजेचे आहे.  या प्रकरणात समतोल राखण्यासाठी आम्ही दोन्ही युक्तिवादाचा विचार करू. आरोपीला प्रकरणाच्या तपासात मत मांडण्याचा अधिकार नसला तरी संबंधित प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचा त्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी होणार आहे. लाचप्रकरणी अटक केलेल्या तिवारीला २० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालाने जामीन मंजूर केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय