शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुदत संपूनही बाबरी खटला अपूर्ण; शुक्रवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:13 IST

अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद््ध्वस्त केल्याशी संबंधित खटल्यांचे काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेले नाही.

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद््ध्वस्त केल्याशी संबंधित खटल्यांचे काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेले नाही. शिवाय खटला चालविणारे सत्र न्यायाधीश दोन महिन्यांत निवृत्त होणार असल्याने पुढे काय करायचे यावर सर्वोच्च न्यायालय येत्या शुक्रवारी विचार करणार आहे.या घटनेसंबंधी फैजाबाद व लखनऊ येथे त्यावेळी दाखल झालेले दोन खटले एकत्र करून ते फैजाबाद येथे चालविण्यात येत आहेत. त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती यांच्यासह भाजप व संघ परिवारातील इतरही अनेक नेत्यांवर गुन्हेगारी कट-कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.दि. १९ एप्रिल २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही खटले एकत्र चालवून त्याचे काम दोन वर्षांत संपविण्याचा आदेश दिला होता. ती मुदत संपली आहे व खटला चालविणारे न्यायाधीश येत्या सप्टेंबरमध्ये निवृत्त व्हायचे आहे. त्यांनी आणखी सहा महिने मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे.सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सोमवारी हा विषय आला असता यातून कसा मार्ग काढायचा यावर उत्तर प्रदेश सरकारचे उत्तर मागवून येत्या शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या