शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मजुराची व्यथा, 7 दिवस पोटात अन्नाचा दाणा नसताना चालतच केला 780 किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 11:31 IST

कसलीही सुविधा नसताना उन्हा-तान्हात हे मजुर हजारो कि.मी पायपीट करत आपल्या घरी पोहचले. प्रवासादरम्यान अनेकजण उष्माघातानेही दगावले. तर काही कसे बसे सुखरूप घरी पोहचले.

कोरोना व्हॉयरसचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चालला आहे. त्यामुळेच संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. अशात अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यात सर्वात जास्त मजुरांचे जास्त हाल झाले. रोजगारांच्या शोधात परराज्यातून विविध शहरातून स्थलातरीत झालेल्या मजुरांनी अखेर आपल्या कुटुबियांसह परतीचा प्रवास केला. कसलीही सुविधा नसताना उन्हा-तान्हात हे मजुर हजारो कि.मी पायपीट करत आपल्या घरी पोहचले. प्रवासादरम्यान अनेकजण उष्माघातानेही दगावले. तर काही कसे बसे सुखरूप घरी पोहचले. 

अशाच एका परप्रांतीय मजुरानं पानिपतहून दहा दिवस प्रवास करून आजमगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचला. या 10 दिवसात मजूरला फक्त 3 दिवसांचं जेवण मिळालं. 7 दिवस या मजुरानं उपाशीपोटी 780 किलोमीटरचा प्रवास केला.रामकेश गोंड असं या मजुराच नाव आहे. रामकेश हरियाणाच्या पानिपत येथे मोटार पार्ट्स कंपनीत बर्‍याच वर्षांपासून काम करत होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. अशात कंपनीकडून पगारही मिळाला नाही.पैस्यांचीही चणचण भासू लगाली. कंपनी मालकाला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र कोणत्याही प्रकारची मदत कंपनी मालकाकडून मिळाली नाही. जिथे प्रत्येकाने गरजुंना मदत करा असे सांगण्यात येत आहे. अनेकजण मदतीसाठी पुढे येत असताना कंपनीच्या मालकाने या मजुरांना वा-यावर सोडले. रामकेश आणि त्याचे सहकारी मोठ्या आर्थिक संकटात अडकले होते. त्यांच्यासमोर आता केवळ गावाला परत जाण्याचाच पर्याय शिल्लक होता.

शेवटी त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासदरम्यान पोलिसांनीच त्यांना मदतीतचा हात दिला. आपल्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावी पोहचवले. मजुरांवर  उद्भवलेली ही परिस्थिती त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहणार हे मात्र नक्की.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या