शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 21:34 IST

बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे.

अयोध्या : बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे. अयोध्येमध्ये 1992 सारखी गर्दी उसळू शकते. शिवसेना आणि विहिंप यांचा 24-25 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाची धास्ती इक्बाल यांनी घेतली असून दोन दिवसांत सुरक्षा वाढविण्याचे आवाहनही केले आहे. 

अयोध्येमध्ये शिवसेनेसह अन्य हिंदू संघटनांनी मेळावे घ्यायचे ठरविले आहेत. यामध्ये आरएसएसही सक्रीय राहणार आहे. रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून साधू-संत आणि संघटनांचे कार्यकर्ते येणार आहेत. यासाठी अयोध्येतही तयारी सुरु झाली आहे. 

यावरून या कार्यक्रमांना 1992 सारखीच गर्दी उसळण्याची भीती इक्बाल यांनी व्यक्त केली आहे. 6 डिसेंबर, 1992 ला केवळ बाबरी मशीदच पाडली गेली नव्हती तर आसपासचे पुजास्थळ आणि लोकांची घरेही जाळण्यात आली होती. बाबरीच्या संबंधितांनी सांगितले की, आम्हाला आणि येथील मुस्लिम कुटुंबांना जर सुरक्षा पुरविण्यात आली नाही तर तेथून पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. 

मंदिराराठीच्या आंदोलनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी विहिंपने धर्मसभेचे आयोजन केले आहे. यासाठी अवध प्रांतामधून 25 हजार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची भरती सुरु करण्यात आली आहे. विहिंपच्या प्रांतिक संघटन मंत्री भालेंद्र यांनी सांगितले की, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु झाली आहे. अवध, कानपूर, गोरक्ष आणि काशी आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणण्यात येणार आहेत. यासाठी कारसेवकपूरममध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याShiv SenaशिवसेनाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ