शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याचा केला होता संकल्प; आता 33 वर्षांनी झाला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 11:00 IST

एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे. अयोध्येच्या कारसेवकपुरम परिसरात त्यांनी विवाह केला आहे. या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

जयपूर, राजस्थानचे रहिवासी असलेले डॉ. महेंद्र भारती हे 1990 साली लग्नासाठी पात्र झाले होते, पण त्याचवेळी कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने ते खूप व्यथित झाले. त्यांनी त्याचवेळी एक संकल्प केला होता. जोपर्यंत अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असा संकल्प केला होता. 

रामलला विराजमान झाल्यानंतर आता डॉ. महेंद्र भारती यांनी अजमेर येथील रहिवासी असलेल्या डॉ. शालिनी गौतम यांच्याशी अयोध्येत लग्न केलं आहे. 33 वर्षांनी हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर या कपलने लग्न केलं. 

डॉ. महेंद्र हे 20 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांची जीवनसाथी शालिनी गौतम कॉलेजमध्ये शिकवते. लग्नासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही, असंही ते म्हणाले. सनातन संस्कृतीच्या पुनर्स्थापनेचा हा काळ आहे. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही हे खूप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.

डॉ. महेंद्र भारती म्हणाले की, मी खूप आनंदी आहे, खूप भारावून गेलो आहे. हा क्षण माझ्या आयुष्यात शुभसंकेत म्हणून आला आहे. 1990 मध्ये मी संकल्प केला होता की प्रभू श्री रामाचे मंदिर बांधले जाईल तेव्हाच मी लग्न करेन आणि भव्य मंदिरात त्यांचे दर्शन घेईन. माझी इच्छा पूर्ण झाली आहे.   

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याmarriageलग्न