शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 13:47 IST

Ayodhya Verdict: या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये.

ठळक मुद्देया निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. देशवासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असंही भागवत यांनी म्हटलंय.

अयोध्येतील वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येतच मोक्याची पाच एकर जागा द्यावी, असा ऐतिहासिक निकाल आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलं आहे आणि सर्वांनाच एकत्र येण्याची सादही घातली आहे.   

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल न्याय देणारा आहे. या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. उलट, भूतकाळात जे घडलं ते विसरून आपण सगळे  एकत्र येऊ या, असं आवाहन त्यांनी केलं. देशवासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक दशकं चाललेल्या अयोध्या खटल्यातील प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार झाला. सर्व पक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांचं मूल्यांकन करून न्यायमूर्तींनी आणि वकिलांनी सत्य आणि न्यायाची बाजू समोर आणली त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, अशा भावना मोहन भागवत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. सर्व सहकारी आणि बलिदान देणाऱ्यांचं स्मरणही त्यांनी केलं. कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी सरकारी पातळीवरून झालेले प्रयत्न आणि प्रत्येक व्यक्तीनं दाखवलेल्या सामंजस्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSupreme Courtसर्वोच्च न्यायालय