शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अयोध्या खटला : सुन्नी वक्फ बोर्ड कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याशी सहमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 23:44 IST

 अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली -  अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे. कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाल्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने सिब्बल यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले होते. मात्र आत त्यांनी सिब्बल यांच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. या प्रकरणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या जफरयाब जिलानी यांनी सांगितले की, "सुप्रीम कोर्टातील चर्चेदरम्यान, मुस्लिम पक्षकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी आपल्या अशिलांच्या सांगण्यावरून खटल्याची सुनावणी टाळण्याची अपील केली होती." मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून आलेल्या या वक्तव्यानंतर अयोध्या खटल्यातील याचिकाकर्ते हाजी महबूब यांनी सांगितले की, "जर जिलानी यांना कपिल सिब्बल यांनी केलेले वक्तव्य योग्य वाटत असेल तर मीसुद्धा त्यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत आहे. याप्रकरणी याहून अधिक काही मी बोलू शकत नाही." मात्र याआधी कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यापासून लॉ बोर्डाने स्वत:ला दूर ठेवले होते.अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली. ६ डिसेंबर १९९२ रोजी ही मशीद कारसेवकांनी पाडली होती. तसेच या परिसरातील रामजन्मभूमीचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याkapil sibalकपिल सिब्बल