शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

''अयोध्या निकाल ‘जय-पराजया’चा नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 03:35 IST

अयोध्या निकालावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आमची इच्छा पूर्ण झाली.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : अयोध्या निकालावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आमची इच्छा पूर्ण झाली. हा निकाल कुणाच्या जय वा पराजयाचा नाही. जुन्या गोष्टी सोडून सर्वांनी भव्य राम मंदिर निर्माणासाठी सहकार्य करायला हवे. मोहन भागवत म्हणाले की, संघाला या वादावर तोडगा हवा होता. या निर्णयाने मी संतुष्ट आहे. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून निर्णय दिला आहे. आम्हाला तो स्वीकार करावा लागेल.मथुरा-काशीबाबत संघ काही आंदोलन करणार आहे काय? असे विचारले असता ते म्हणाले की, संघ आंदोलन करीत नाही. माणूस घडविणे हे संघाचे काम आहे. आम्ही या कामाला पुन्हा सुरुवात करु. न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही संतुष्ट आहोत. मंदिर उभारणीसाठी आपली भूमिका पार पाडू. मशिदीच्या जागेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्हाला जमीन शोधायची नाही. ते सरकारचे काम आहे. देशातील मुस्लिम नागरिकांना संदेश देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, देशाचा नागरिक हा केवळ देशाचा नागरिक असतो. तो हिंदू वा मुस्लिम नागरिक नसतो. सर्वांना मिळून राहायचे आहे. आम्हाला आशा आहे की, सर्व लोक या निर्णयाचे स्वागत करतील.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय