शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या मध्यस्थ मंडळाचे कामकाज बंदोबस्तात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 03:37 IST

पक्षकारांची हजेरी; तीन दिवस होणार प्राथमिक चर्चा

फैजाबाद : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रीसदस्यीय मध्यस्थ मंडळाने बुधवारपासून येथे औपचारिकपणे काम सुरु केले.फैजाबादचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी सांगितले की, मध्यस्थ मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार अयोध्या वादातील सर्वोच्च न्यायालयापुढील २५ पक्षकारांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ते पक्षकार व त्यांचे वकील मध्यस्थमंडळापुढे हजर होऊन कामकाजास सुरुवात झाली.न्यायालयाने मध्यस्थीचे काम पूर्णपणे गोपनीय पद्धतीने व विनाप्रसिद्धी करण्यास सांगितले असल्याने त्याठिकाणी पक्षकारांखेरीज अन्य कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी झा म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फैजाबाद जिल्हा प्रशासनाने मध्यसेथ मंडळास फैजाबाद अवध विद्यापीठातील एक प्रशस्त दालन  कामकाजासाठी सज्ज करून दिले आहे. मध्यस्थ मंडळातील सदस्यांची निवासाची व्यवस्था एका उच्चस्तरीय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)आठ आठवड्यांची मुदतमध्यस्थ मंडळाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. एफएमआय कलिफुल्ला व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मध्यस्थीच्या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ वकील श्रीराम पांचू मंगळवारी येथे पोहोचले. सध्या मध्यस्थ मंडळाने फैजाबादमध्ये तीन दिवसांच्या मुक्कामाचा कार्यक्रम कळविला आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार मंडळास आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी पहिला प्रगती अहवाल ५ एप्रिलपर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय