शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

लाठीमाराद्वारे विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; विरोधकांचा लोकसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:24 IST

फी वाढ रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : वसतिगृहांमधील फीमध्ये केलेली वाढ रद्द करावी या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांवर लाठीमार करून पोलिसांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत केला.तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, काँग्रेसचे टी.एन. प्रथपन, बसपचे दानिश अली यांनी हा विषय शून्य प्रहरात उपस्थित केला. प्रथपन यांनी सांगितले की, केंद्र सरकार उच्चशिक्षण देणाºया संस्थांची धुळधाण उडवत आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.पावसाचे २,३९१ बळीयंदाच्या वर्षी पावसाने माजविलेल्या हाहाकारात देशभरात २,३९१ माणसांचा बळी गेला व आठ लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १७६ पथकांनी ९६,९६२ लोकांची तसेच ६१७ प्राण्यांची सुटका केली. तसेच २३,८६९ जणांना वैद्यकीय मदत पुरविण्यात आली.नक्षली कारवायांत घटमे २०१४ ते एप्रिल २०१९ या कालावधीत पूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत नक्षलवाद्यांकडून होणाºया हिंसक घटनांत ४३ टक्के इतकी घट झाली आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले.राज्यसभा मार्शलच्या गणवेशाचा पुनर्विचारराज्यसभेच्या मार्शलना (सुरक्षारक्षक) लष्करी जवानांसारखा नवा गणवेश देण्यात आला असून, या प्रकरणाचा आढावा घेण्याचे आदेश राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी दिले आहेत. या गणवेशावर लष्कराचे माजी अधिकारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती. राज्यसभेच्या मार्शलच्या नव्या गणवेशाचे स्वरूप या सभागृहाच्या सचिवालयाने ठरविले होते. हा गणवेश कसा असावा, याबद्दल काही राजकीय नेत्यांनीही सूचना केल्या होत्या.