शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
4
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
5
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
6
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
7
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
8
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
9
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
10
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
11
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
12
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
13
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
14
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
15
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
16
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
17
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
18
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
19
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
20
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक

सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 05:42 IST

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत.

वायनाड: भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. वायनाडमध्ये दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मोठे नुकसान झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी कोणताही निधी न देता केंद्र सरकार त्यांची उपेक्षा करत आहे असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केला. 

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत. त्यांनी सांगितले की, भाजपप्रणित केंद्र सरकारने दहा वर्षांत जी धोरणे आखली ती देश, जनता यांचा अनादर करणारी होती.

पूर्वी राजकारणात जनतेला सर्वोच्च आदराचे स्थान होते. अशाच राजकारणाच्या मुशीतून देशाची राज्यघटना  तयार झाली आहे. मात्र या सर्व गोष्टींपेक्षा भाजपच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. हा पक्ष विद्वेष पसरविण्याचे, फुट पाडण्याचे काम करत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीwayanad-pcवायनाड