शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 05:42 IST

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत.

वायनाड: भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. वायनाडमध्ये दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मोठे नुकसान झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी कोणताही निधी न देता केंद्र सरकार त्यांची उपेक्षा करत आहे असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केला. 

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत. त्यांनी सांगितले की, भाजपप्रणित केंद्र सरकारने दहा वर्षांत जी धोरणे आखली ती देश, जनता यांचा अनादर करणारी होती.

पूर्वी राजकारणात जनतेला सर्वोच्च आदराचे स्थान होते. अशाच राजकारणाच्या मुशीतून देशाची राज्यघटना  तयार झाली आहे. मात्र या सर्व गोष्टींपेक्षा भाजपच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. हा पक्ष विद्वेष पसरविण्याचे, फुट पाडण्याचे काम करत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीwayanad-pcवायनाड