शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 05:42 IST

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत.

वायनाड: भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. वायनाडमध्ये दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मोठे नुकसान झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी कोणताही निधी न देता केंद्र सरकार त्यांची उपेक्षा करत आहे असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केला. 

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत. त्यांनी सांगितले की, भाजपप्रणित केंद्र सरकारने दहा वर्षांत जी धोरणे आखली ती देश, जनता यांचा अनादर करणारी होती.

पूर्वी राजकारणात जनतेला सर्वोच्च आदराचे स्थान होते. अशाच राजकारणाच्या मुशीतून देशाची राज्यघटना  तयार झाली आहे. मात्र या सर्व गोष्टींपेक्षा भाजपच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. हा पक्ष विद्वेष पसरविण्याचे, फुट पाडण्याचे काम करत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीwayanad-pcवायनाड