शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पंतप्रधान आणि संघावर विरोधकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 06:28 IST

राजधानीमध्ये गुरुवारी झालेल्या मेळाव्यात सर्व विरोधी नेत्यांनी भाजपा, मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीकास्त्र सोडले.

शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : राजधानीमध्ये गुरुवारी झालेल्या मेळाव्यात सर्व विरोधी नेत्यांनी भाजपा, मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीकास्त्र सोडले. नितीश कुमार यांनी भाजपासमवेत घरोबा केल्याने संतप्त झालेल्या शरद यादव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, फारूख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, डी. राजा या सर्वांनीच जातीयवादी, धार्मिक विद्वेष निर्माण करणाºया आणि राज्यघटनेची मोडतोडकरू पाहणाºयांचा पाडाव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्तकेली.संघावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, देशात सत्तेत येईपर्यंत या मंडळींनी राष्ट्रध्वजाला सलाम केला नाही. ते आता राज्यघटना बदलू पाहत आहेत. मोदींची सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. अशा स्थितीत संघर्षासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.>सरकारपासूनच देशाला धोका - अब्दुल्लाफारूख अब्दुल्ला यांनी अतिशय आक्रमक भाषेत मोदी व त्यांचापक्ष आणि सरकारच देशासाठी मोठा धोका असल्याचा आरोप केला. देशाला चीन किंवा पाकिस्तानपेक्षा आत बसलेल्यांकडूनच धोका आहे, असे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी आमच्याकडे पर्याय होता की, जिना यांना निवडायचे की गांधी यांना? आम्ही गांधी यांना निवडले. आज पुन्हा एकदा आमच्यासमोर आव्हान आहे.>संघाला प्रमाणपत्राची गरज नाही - वैद्यनागपूर : संघाचे अनेक स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात होते. जंगल सत्याग्रहात केशव बळीराम हेडगेवारही होते. पण राहुल गांधींना संघच माहीत नाही, अशी टीका करून संघाचे प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले, संघाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.>जदयू यादव यांच्यासोबतगुलाम नबी आझाद म्हणाले की, जदयू यादव यांच्यासोबत आहे. नितीशसोबत तर भाजप जेडीयू आहे.सर्व विरोधक हजरया संमेलनाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, डी. राजा, रामगोपाल यादव (सपा), सुखेन्दु शेखर (टीएमसी), वीर सिंह (बसपा), जयंत चौधरी (आरएलडी), तारिक अन्वर (एनसीपी) यांच्यासह बाबूलाल मरांडी, रमईराम उपस्थित होते.देशात नागरिकांची घुसमट होत आहे. राज्यघटनेची तोडमोड सुरू आहे. गप्प बसून चालणार नाही. गांधीजींच्या मार्गाने आम्हाला आंदोलन पुढे न्यायचे आहे. - शरद यादव