शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अतीक-अशरफवर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार का केला नाही? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:12 IST

Atiq Ahmed Shot Dead: पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर गोळीबार का केला नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. तर, पोलिसांनी गोळीबार का केला नाही? यामागील कारण जाणून घ्या...

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची १५ एप्रिलच्या रात्री पोलीस आणि माध्यमांच्यासमोर हत्या करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर गोळीबार का केला नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. तर, पोलिसांनी गोळीबार का केला नाही? यामागील कारण जाणून घ्या...

दरम्यान, माध्यम प्रतिनिधी म्हणून आलेल्या तीन जणांनी अतीक अहमद आणि अशरफ अहमद याच्यावर अचानक गोळीबार केला. यामधील एकाने पहिली गोळी अतीकच्या उजव्या कानाजवळ झाडली तर दुसऱ्याने अशरफवर झाडली. केवळ २२ सेकंदात गोळीबार केला आणि अतीक आणि अशरफची हत्या केली. या दोघांची हत्या झाली, त्यावेळी पोलिस या दोघांचे प्रयागराजमधील कॉल्विन हॉस्पिटलमधून रुटीन हेल्थ चेक अप करून घेऊन येत होते.

ज्यावेळी गोळीबार प्रकरणी पोलिसांना विचारण्यात आले की, अतीक आणि अशरफ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार का केला नाही? त्यावर एका पोलिसांना सांगितले की, पोलिसांना रिएक्ट करण्यासाठी वेळच मिळाला नाही. ज्यावेळी लक्षात आले, अचानक काय झाले, तोपर्यंत गोळीबार थांबला होता. दरम्यान, गोळीबार झाल्यानंतर लगेच पोलिसांनी तिघांना अटक केली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सर्वकाही इतक्या लवकर घडले की पोलिसांना वेळ मिळू शकला नाही. पोलिसांना काय करायचे, त्याबाबत निर्णय घेऊ शकले नाहीत, असे उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी एके जैन यांनी सांगितले. त्याचवेळी आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांवर गोळीबार केला असता, तर हत्येमागील कारस्थान कळले नसते. पोलिसांकडे दुसरा मार्ग नव्हता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी