शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Elections: '...तर पंतप्रधान पदाचे दावेदार होतील योगी आदित्यनाथ'; अखिलेश यादव यांचा भाजप कार्यकर्त्यांना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:29 IST

कृष्णजी आपल्या स्वप्नात संपूर्ण पाच वर्ष आले, की फक्त निवडणुकीच्या काळातच येत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, की यावेळी जनता भाजपला राधे-राधे म्हणणार आहे. म्हणजेच पक्ष उत्तर प्रदेशातून जाणार आहे.

नवी दिल्ली - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळीही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील, असा टोमणा समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी मारला आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार आले तर काय होईल? या प्रश्नाला उत्तर देताना, योगी आदित्यनाथ पुन्हा निवडणूक जिंकले तर पंतप्रधानपदाचे दावेदार होतील. दुहेरी इंजिनची आधीच टक्कर होत असताना, भाजपच्या लोकांनी याचा विचार करायला हवा, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'UP+YOGI खूप आहे UPYOGI', असे म्हणत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'अनुपयोगी' म्हटले आहे. तसेच, केंद्र आणि राज्याच्या 'डबल इंजिन' वक्तव्यावरही निशाणा साधला. ते आज तक या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

जिल्हा पंचायत निवडणुकीत केलेल्या फसवणुकीची शिक्षा मिळणार -सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, पंचायत निवडणुकीतच जनतेने जवळपास निर्णय केला होता. मात्र सरकारी यंत्रणेमुळे अनेकांना फॉर्मदेखील भरता आले नाही. निवडणुकीत महिलांच्या साड्या ओढण्याच्या आणि कपडे फाडण्याच्या फोटोंनी तर महाभारताची आठवण करून दिली होती. लोकशाहीत असे दृश्य कुणी पाहिले नसेल. भाजपवर हल्ला चढवताना अखिलेश म्हणाले, जेव्हा-जेव्हा एखाद्याकडून सन्मानाला ठेच लागते, तेव्हा-तेव्हा त्याला नक्कीच शिक्षा होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत यूपीची जनता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या फसवणुकीची नक्कीच शिक्षा देईल.

भाजपला यावेळी राधे-राधे म्हणणार जनता -कृष्णजी आपल्या स्वप्नात संपूर्ण पाच वर्ष आले, की फक्त निवडणुकीच्या काळातच येत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, की यावेळी जनता भाजपला राधे-राधे म्हणणार आहे. म्हणजेच पक्ष उत्तर प्रदेशातून जाणार आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ElectionनिवडणूकBJPभाजपा