शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Assam: अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान हिंसक चकमक; 2 आंदोलक ठार, 9 पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 19:05 IST

आसामच्या दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुती येथे गुरुवारी पोलीस आणि स्थानिक लोकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या.

दरांग:आसामच्या दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुती येथे गुरुवारी पोलीस आणि स्थानिक लोकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या. या चकमकीत किमान दोन आंदोलकांचा मृत्यू झाला तर 9 पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे. अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. 

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

मिळालेल्या माहितीनुसार, आसाम सरकारनं दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुटी गावात सोमवारी मोठ्या प्रमाणात अतिक्रम हटाव मोहीम राबवली. यामुळे 800 कुटुंबे बेघर झाली. या कारवाईदरम्यान स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सरकार दावा आहे की, हे लोक पूर्व बंगालचे मुसलमान असून, या गावात अतिक्रम करुन राहत होते. पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या हिंसाचारात 9 पोलिस जखमी झाले असून 2 आंदोलकांचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचे एसपी सुशांत बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली.

इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी

पहिली मोहीम जूनमध्ये सुरू करण्यात आलीयापूर्वी, जून महिन्यात पहिली अतिक्रमविरोधी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळेस 49 मुस्लिम आणि एक हिंदू कुटुंब बेघर झालं होतं. त्यानंतर सोमवारी राबवलेल्या मोहिमेत 800 कुटुंबे बेघर झाली आहेत. पणष धोलपूर गोरखुतीमधील काही रहिवाशांच्या मते बेघर झालेल्या कुटुंबांची संख्या 900 पेक्षा जास्त आहे, तर बाधित लोकांची संख्या किमान 20,000 आहे. 

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिस