शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

आसामसारखा हिसाचार तर पाकिस्तानातही होतो - उपसभापतींची मुक्ताफळे

By admin | Updated: December 25, 2014 13:57 IST

आसाममध्ये बोडो व आदिवासी यांच्यातील हिंसाचारात ७९ जणांना प्राण गमावावा लागला असताना आसामच्या उपसभापतींनी असे प्रकार नेहमी घडतातच,

ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. २५ - आसाममध्ये बोडो व आदिवासी यांच्यातील हिंसाचारात ७९ जणांना प्राण गमावावा लागला असताना आसामच्या उपसभापतींनी असे प्रकार नेहमी घडतातच, त्यात काय विशेष असे असंवेदनशील उद्गार काढले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तान व बांग्लादेशातही असा हिंसाचार होतो असा दाखला त्यांनी दिला आहे. आसामचे उपसभापती भीमानंद तांती यांनी आसाममध्ये घडलेल्या हिंसाचाराला अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही असे उद्गार काढून लोकांचा प्रचंड रोष ओढवून गेतला आहे.
त्यांनी आज एका शिबिरामध्ये लोकांनी घेराव घातला आणि आपला संताप व्यक्त केला. विरोधकांनीही तांती यांच्यावर प्रचंड टीका केली असून स्वपक्षीय काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनीही तांती यांचे वक्तव्य दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार अत्यंत संवदेनशील असून नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे अशी अपेक्षा दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते असे वक्तव्य करून खळबळ माजवली, व पुढे पाटील यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तांती यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करते याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.