शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आसामला पुन्हा पुराचे संकट; ७० हजार लोकांना फटका, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 17:02 IST

आसामला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. मागील चार दिवसापासून सुरू असललेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गुवाहाटी: आसामला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. मागील चार दिवसापासून सुरू असललेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. ७० हजार लोकांना या पुराचा फटका बसला असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आसाम राज्याला पुराने वेढले होते. यावेळी मोठे नुकसान झाले होते. आता परतीच्या पावसातही पूराचा धोका वाढला आहे. 

मान्सून परतीच्या पावसाने अनेक राज्यांना झोडपले आहे. आसाम राज्यातही मागील चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. आसाममधील ११० गावे पुरात अडकली आहेत. धेमाजी हा जिल्हा जास्त प्रभावित झाला आहे. या जिल्ह्यात ७६५ गावांचा समावेश होतो. यातील ३ हाजर हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. या वर्षी आसामला तीन वेळा पुराचा फटका बसला आहे. या पावसामुळे ११० गावांना फटका बसला असून, ६९ हजार ७५० लोकांना या पुराचा फटका बसला आहे.  

देशातील काही राज्यांना मागील चार दिवसापासून पावसाने झोडपले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच महाराष्ट्रतील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.   

टॅग्स :floodपूरAssamआसाम