शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:58 IST

केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे.

मद्य घोटाळाप्रकरणी कारागृहातून पॅरोलवर बाहर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी, भारताची तुलना थेट रशियासोबत केली आहे. देशातील परिस्थिती अशी कधीच नव्हती. केंद्र सरकार विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांचे सचिव बिभव कुमार यांच्यावरच मारहाणीचा आरोप केला आहे.

पंजाबमध्ये प्रचारादरम्यान केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा उल्लेख करत, ते त्यांच्या विरोधकांना मारून टाकतात, असे म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले, 'जसे रशियात होते, एक तर पुतिन सर्व विरोधकांना कारागृहात टाकतात, अथवा त्यांना मरून टाकतात आणि निवडणुक घेतात आणि 87 टक्के मते मिळवतात. जर कुठला विरोधी पक्षच नसेल, तर केवळ तुम्हीच असाल, ज्यला, मतदान होईल'. यावेळी केजरीवाल यांनी सरकारवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डीएमकेला त्रास दिल्याचाही आरोप केला आहे. 

मालीवाल प्रकरण -दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष मालीवाल यांनी कुमार याच्यावर थापड आणि बुक्का मारल्याचा आरोप केला आहे. मालीवाल यांच्यासोबत केजरीवाल यांच्या निवासस्थानीच मारहण झाल्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे, घटना घडली तेव्हा केजरीवाल घरातच होते, असा दावाही करण्यात आला आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालrussiaरशियाGovernmentसरकारjailतुरुंग