शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'...तर अल्लाह शपथ भारतापासून जम्मू-काश्मीर स्वतंत्र होईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:27 IST

लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि कलम 35 ए हटवण्याचं भाजपानं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलं आहे. भाजपाच्या या घोषणेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर इशारा दिला आहे.जर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर आमच्यासाठी स्वातंत्र्य होणं अधिक सोपं जाईल, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. त्यांना ते कलम हटवायचं आहे, त्यांना वाटतं बाहेरून माणसं आणून इथे त्यांना वास्तव करायला देऊ, आमची संख्या कमी करतील आणि आम्ही झोपा काढत राहू?, त्यांना असं वाटतं. आम्ही त्यांच्याशी दोन हात करू, 370 कलम कसं हटवतात ते पाहतोच?, अल्लाह शपथ सांगतो, जर असं झालं, तर आम्ही भारतापासून स्वातंत्र्य होऊ, असं अब्दुल्ला म्हणाले आहेत.स्वतःचं मत स्पष्ट करताना त्यांनी भाजपाला 370 कलम न हटवण्याचा सल्ला दिला आहे. भाजपानं असं काहीही करू नये, जेणेकरून तुम्ही आमच्या हृदयावर घाव कराल. असं केल्यास आम्ही भारतापासून स्वातंत्र्याचा मार्ग स्वीकारू, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. . तत्पूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यात भाजपा कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019