शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लखनऊमधील प्रदर्शनात दाखल तब्बल ७०० जातींचे आंबे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:06 IST

एकाच ठिकाणी जर शेकडो जातींचे आंबे मिळत असतील तर? होय, ही संधी चालून आली आहे.

लखनऊ - आंबा म्हटले की, कुणाच्याही तोंडाला पाणी सुटले नाही तर नवल. अगदी हापूस आंब्यापासून ते स्थानिक बाजारपेठेतील आंब्यांना या दिवसांत प्रचंड मागणी असते. पण, एकाच ठिकाणी जर शेकडो जातींचे आंबे मिळत असतील तर? होय, ही संधी चालून आली आहे.लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे २३ व २४ जून रोजी राज्य सरकारतर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये आंब्यासह सर्वच फळांबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे. या महोत्सवात ७०० प्रकारचे आंबे दाखलहोणार असल्याची माहिती फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया विभागाचे संचालक राघवेंद्र प्रताप यांनीदिली.राघवेंद्र प्रताप सिंह म्हणाले, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. विविध जातींच्या आंब्यांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फलोत्पादनाच्या पर्यटनालाही यातून चालना मिळणार आहे.महोत्सवाच्या निमित्ताने नवीन तंत्रज्ञानाबाबत एक चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे. यातून आंबा उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचाही प्रयत्न आहे. यानिमित्ताने उत्पादक-विक्रेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. आंब्याची बाजारपेठ आणि आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांवरही या वेळी चर्चा होईल.

एकाच झाडाला ३00 जातींचे आंबेउत्तर प्रदेश हे सर्वाधिक आंबा उत्पादन करणारे राज्य आहे. राज्यात ४०-४५ लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन होते. भारतातील १८४ लाख मेट्रिक टन उत्पादनाच्या ते २३ टक्के आहे. उत्तर प्रदेशातील लंगडा, दशेहरी, जौहरी, नीलम, आम्रपाली, गुलाब खास या जाती खास आहेत.मलिमुल्ला या आंबा उत्पादकाने आपल्याकडील आंब्याच्या नव्या जातीला ‘योगी’ हे नाव दिले आहे. कलिमुल्ला असे त्यांचे नाव असून, त्याच्या एका झाडाला ३00 वेगवेगळ्या जातीचे आंबे येतात. त्यांच्या या प्रयोगाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ तसेच राज्य सरकारचा ‘उद्यान पंडित’ हे किताब मिळाले आहेत.

टॅग्स :MangoआंबाUttar Pradeshउत्तर प्रदेश