शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

'सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे'; पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:21 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' साठी तिन्ही दलांचे कौतुक केले. 'ऑपरेशन भारताच्या स्वदेशी प्लॅटफॉर्म, उपकरणे आणि शस्त्रास्त्र प्रणालींच्या यशाचे एक उत्तम उदाहरण म्हणून उदयास आले', असंही सिंह म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव वाढला आहे. भारताने  सिंधू जल करार रद्द केला आहे. दरम्यान, आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठे विधान केले आहे. 'देशाच्या सशस्त्र दलांनी अल्पकालीन संघर्षांपासून ते पाच वर्षांच्या युद्धापर्यंतच्या सर्व प्रकारच्या सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज असले पाहिजे, कारण सध्याची अप्रत्याशित भू-राजकीय परिस्थिती पाहता, असं विधान सिंह यांनी केले.

महू लष्करी छावणीतील आर्मी वॉर कॉलेजमध्ये 'रण संवाद २०२५' या त्रिसेवेच्या संयुक्त चर्चासत्राच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बोलताना सिंह यांनी हे विधान केले. सिंह म्हणाले की, भारताला कोणाचीही जमीन नको आहे परंतु आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.

"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य

'आजच्या युगात युद्धे इतकी अचानक आणि अप्रत्याशित झाली आहेत की युद्ध कधी संपेल आणि किती काळ चालेल हे सांगणे खूप कठीण आहे. भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे', असंही राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्री म्हणाले, "जर युद्ध दोन महिने, चार महिने, एक वर्ष, दोन वर्षे, अगदी पाच वर्षे चालले तर आपण त्यासाठी पूर्णपणे तयार असले पाहिजे." 'राष्ट्रीय सुरक्षा आता केवळ लष्कराचा विषय राहिलेली नाही तर ती "संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनाचा मुद्दा बनली आहे, यावर सिंह यांनी भर दिला.

राजनाथ सिंह म्हणाले, 'आम्हाला कोणाचीही जमीन नको आहे, परंतु आमच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत. यावेळी भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्यासह उच्च लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह