शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 06:47 IST

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ शकतात.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ शकतात. निवडणुकीच्या तयारीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा दले पाठवली जात आहेत. निवडणूक आयोगानेही याबाबत राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरहून दिल्लीत परतल्यानंतर गृह मंत्रालय व निवडणूक आयोग तयारीला लागले आहेत. सीआरपीएफ जवान मोठ्या संख्येने जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात आहेत. ते विधानसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत तेथे असतील. आयोगानेही १६ जानेवारी रोजी राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावले आहे. सर्व काही सुरळीत झाले तर काश्मिरात बर्फ वितळताच एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक  हाऊ शकते.

२०१८ पासून राष्ट्रपती राजवट

जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ मध्ये सरकार बरखास्त करण्यात आले होते. तेव्हापासून तेथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी राजकीय पक्ष अनेक दिवसांपासून करीत आहेत.

परिस्थितीत झाला बदल

भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूघ यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा ३० जानेवारी रोजी काश्मीरमध्ये समारोप होणार आहे. राहुल गांधी खोऱ्यात सुरक्षित यात्रा काढू शकत आहेत, याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत; अन्यथा काश्मीर खोऱ्यात आधी जी स्थिती होती, ती पाहता कोणीही यात्रा काढण्याचा विचारही करू शकत नव्हता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग