शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्या! काँग्रेसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 05:48 IST

मोदी सरकारने ४ वर्षांत जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही विविध शासकीय संस्थांची आकडेवारी आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्यासाठी हिंमत असेल तर आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्यावे.

मुंबई - मोदी सरकारने ४ वर्षांत जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही विविध शासकीय संस्थांची आकडेवारी आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्यासाठी हिंमत असेल तर आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्यावे. लोक काही घास खात नाहीत हे लक्षात ठेवावे, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर हल्लाबोल केला.देशातले कोणतेही क्षेत्र आज सुरक्षित राहिलेले नाही. धमक्या, पैशांचे आमिष नाहीतर कायद्याच्या कचाट्यात अडकवणे, असे सुडाचे राजकारण भाजपाने सुरू केले आहे. काँग्रेसमुक्त भारत घोषणा करताना मात्र त्यांना निवडून येण्यासाठी आमच्या सारख्या पक्षातलेच लोक लागत आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. कल्पनेच्या पलिकडे भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही सरकारच्या कामाचे मूल्यमापन त्यांनी दिलेल्या आकडेवारीच्याच आधारे केले आहे, असे सांगत सिंघवी यांनी ‘विश्वासघाताची ४ वर्षे’ ही पुस्तिकाच सादर केली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आदींची उपस्थिती होती.पीक विमा योजनेत कंपन्यांचे झाले सोने!पंतप्रधान पीक विमा योजनेत २०१६-१७ मध्ये शासनाने २०,४७८ कोटी रुपये विमा कंपन्यांना हप्ता म्हणून दिले.कंपन्यांनी फक्त ५,६५० कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना दिले आणि १४,८२८ कोटी रुपये विमा कंपन्यांनी लाटले!काँग्रेसने ‘आरबीआय’च्या अहवालाचाहवाला देत दिलेली आकडेवारी अशी...च्२००४ ते २०१४ या काळात ४.२ टक्के असलेला कृषी विकास दर २०१४-१८ मध्ये १.९ टक्के झाला.च्आघाडी सरकारच्या काळातील मनरेगाच्या कामाचे दिवस ४५ दिवस आता केवळ १६.३ झाले आहेत.च्पंतप्रधानांनी किमान हमीभाव देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले. नंतर चारच महिन्यांनी सर्वाेच्च न्यायालयात असा हमीभाव देता येणार नाही, असे शपथपत्र दिले. आता वित्तमंत्री हमीभाव दिल्याचे सांगत आहेत. एकाही पिकाला खर्च अधिक ५० टक्के नफा, असा भाव मोदी सरकारने दिलेला नाही.च्महाराष्टÑात ८९ लाख शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. प्रत्यक्षात ३० लाख शेतकºयांना कर्जमाफी नाकारली.च्भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात ११,७०० शेतकºयांना फक्त १ रुपया ते ५०० रुपये अशी कर्जमाफी दिली.चार वर्षांत ५० हजारशेतकरी आत्महत्या२०१४-१५ १२,३६०२०१५-१६ १२,६०२२०१६-१७ ११,४५८२०१७-१८ १४,०००एकूण ५०,४२०नोकºया देण्याचे खोटे आश्वासनच्पंतप्रधानांंनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात २०१६-१७ मध्ये फक्त ४.१६ लाख नोकºया दिल्या. (लेबर ब्युरोचा अहवाल)च्फेब्रुवारी २०१८ मध्ये भारतात ३.१० कोटी तरुण बेरोजगार होते. (सीएमआयई)च्२०१९ पर्यंत ७७ टक्के भारतीय श्रमिक नोकºयांसाठी वणवण भटकतील. (आईएलओ)च्नोटबंदीमुळे १५ लाख नोकºया संपुष्टात आल्या. (सीएमआईई)च्एचवन बी व्हिसाची मुदत संपताच ७.५ लाख भारतीय परत येतील.च्आयटी क्षेत्रात ५० हजार तर टेलिकॉममध्ये ९० हजार नोकºया गेल्या.एकूण भारतीय आयटी कर्मचारी : ३९ लाखदोन वर्षांत अपेक्षित नोकरकपात : १७ लाख ५२ हजाररिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार -२००८च्या चौथ्या तिमाहीत बँकांना४४,५४२कोटींचा तोटा अपेक्षित१ लाख कोटीरुपयांच्या फसवणुकीची२३ हजारप्रकरणे समोर आली.११बँक घोटाळ्यांत६१,०३६कोटींचा फटका

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार