शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आणखी एक घबाड! न्यायाधीश आणि वकिलांनी मिळून रेल्वे दाव्यांचे करोडो रुपये हडपले; ईडीची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:54 IST

दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या जळालेल्या घरात पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच दुसरा मोठा घोटाळा समोर.

दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या जळालेल्या घरात पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच आता न्यायालयाच्या जज आणि वकिलांनी मिळून रेल्वे नुकसानभरपाईचे करोडो रुपये हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी ईडीने छापेमारी केल्याने आता न्यायव्यवस्थेवर सामान्यांनी विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

रेल्वे क्लेम घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. जज आणि वकिलांची मिळून ८.०२ कोटी रुपयांच्या एकूण २४ मालमत्ता जप्त केल्या आहेत. पाटना, नालंदा, गया आणि नवी दिल्लीत या मालमत्ता आहेत. ईडीने पाटन्याच्या विशेष न्यायालयात याची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अधिवक्ता विद्यानंद सिंह आणि इतरांना दोषी ठरविण्याची मागणी करण्यात आला आहे. रेल्वे दावा न्यायाधिकरणमध्ये फसवणूक केल्याचा आरोप या लोकांवर आहे.

रेल्वे अपघातात किंवा जमीन नुकसानभरपाईसाठी ज्या लोकांनी न्यायालयात दाद मागितली होती, त्या दाव्यांचे वकील आणि जज मिळून हो घोटाळा करत होते. अशाप्रकारच्या ९०० दाव्यांत सुमारे १०.२७ कोटी रुपयांचा घपला करण्यात आला आहे. वकील दावेदारांच्या नावे परस्पर बँकेत खाती खोलायचे. न्यायाधीशांच्या साथीने कोर्टाचा निकाल दावेदाराच्या नावे लावून घ्यायचे, यानंतर दाव्याची रक्कम या नव्याने खोलण्यात आलेल्या खात्यांत वळती केली जायची. ती रक्कम आली की त्यातील मोठी रक्कम ते आपल्या खात्यात वळती करून कमी रक्कम दावेदारांना द्यायचे.

यासाठी दावेदारांच्या सह्या आणि हाताच्या ठशांचा वापर करण्यात आला. कोर्टात अनेक कागदपत्रांवर सही आणि अंगठा द्यायचा असतो. वकिलांनी त्या कागदपत्रांत बँकांची कागदपत्रे घुसवून दावेदारांकडून सही आणि ठसे घेत होते. अशा प्रकारे पैशांची अफरातफर करण्यात आली होती. वकिलांनी हे पैसे वळते करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले होते. काहींनी आपल्या पत्नींच्या नावे संपत्ती खरेदी केली, काहींनी कंपनी दाखवून तिकडे पैसे ट्रान्सफर केले. ईडीने या प्रकरणात वकीलच नाही तर न्यायाधीश आर के मित्तल यांच्याशी संबंधीत मालमत्तांवर छापे मारले आहेत. ईडीने वकील विद्यानंद सिंह, परमानंद सिन्हा, विजय कुमार यांना अटक केली आहे. सध्या हे सर्वजण तुरुंगात आहेत. आता न्यायाधीशांवरही कारवाईचा फास आवळला जाणार आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयIndian Railwayभारतीय रेल्वेfraudधोकेबाजी