शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

लाईट बील माफीनंतर केजरीवाल सरकारची नागरिकांना आणखी एक भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:58 IST

नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. नागरिकांकडे असलेल्या पाणी बीलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ज्या नागरिकांच्या घरी फंक्शनल मीटर आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच, उर्वरीत नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत फंक्शनल मीटर बसवून घेण्याची सवलतही दिल्ली सरकारने दिली आहे. 

नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत. विना रिडींगही नागरिकांना बील आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. लोकांच्या पाण्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकूण 23.73 लाख उपभक्ता नागरिकांपैकी 13.5 लाख नागरिकांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामध्ये घरगुती जोडणी असलेल्यांचे 2500 कोटी रुपये तर कमर्शियल जोडणी असलेल्यांची 1500 कोटी रुपये थकबाकी आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 600 कोटी रुपये जल बोर्डला मिळणार आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांचे वीज बील माफ केले होते. 200 युनिट वीज वापणाऱ्या नागरिकांचे लाईट बील माफ करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. त्यानंतर, आता पाणी बीलची थकबाकीही माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केजरीवाल सरकारकडून हे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :WaterपाणीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीGovernmentसरकार