शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आसामात पुराचे आणखी ५ बळी

By admin | Updated: September 8, 2015 04:16 IST

आसामात पूरस्थिती गंभीर असून सुमारे १८ लाख लोक प्रभावित झाले आहेत. सोमवारी पुराने आणखी पाच बळी घेतले. याचसोबत पुरामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ४१ झाली.

गुवाहाटी : आसामात पूरस्थिती गंभीर असून सुमारे १८ लाख लोक प्रभावित झाले आहेत. सोमवारी पुराने आणखी पाच बळी घेतले. याचसोबत पुरामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ४१ झाली.गत महिन्याच्या अखेरीस पुरात पाच लोक वाहून गेले होते. यावर्षी दोनदा आलेल्या पुरातील बळींची संख्या ४६ झाली आहे.मदत पोहोचविण्याचे आदेशमहापुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांतील लोकांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतील याची दक्षता घेण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सोमवारी सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. आसाममध्ये लाखो लोकांना पुराचा फटका बसला असून त्यांना मदत करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाचे नेते मगरीचे अश्रु गाळत आहेत व चिखलफेक करीत आहेत, असा हल्ला गोगोई यांनी भाजपवर केला. दरम्यान, राज्यातील पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्री गोगोई ‘क्षुद्र राजकारणासाठी’ वापर करीत असल्याची टीका सोमवारी केंद्रीय युवक कामकाज व क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केली. (वृत्तसंस्था)