शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अण्णा हजारेंच्या 'या' मागण्यांना मिळालीय तत्त्वतः मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 18:37 IST

गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांनी अखेर आज उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणामुळे अण्णांचं तब्बल साडे 5 किलो वजन घटलं आहे.

नवी दिल्ली- गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांनी अखेर आज उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणामुळे अण्णांचं तब्बल साडे 5 किलो वजन घटलं आहे. उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावली असून, डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. अण्णांनी आज उपोषण सोडलं नसतं तर अण्णांची प्रकृती आणखी बिघडली असती, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. अण्णांबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर दिल्लीतल्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अण्णा हजारे यांच्या 10 मागण्या

  • कृषिमूल्य आयोगाला स्वायत्ततेचा दर्जा देण्यासोबतच शेती मालाच्या उत्पादन खर्चावर 50 टक्के जास्त दर द्या
  • केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्या
  • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा
  • शेतकऱ्यांच्या पिकांचा वैयक्तिक विमा काढावा, तसेच नुकसानीचे पंचनामेही वैयक्तिकरीत्या करून भरपाई द्यावी
  • शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर चक्रवाढ पद्धतीनं व्याज घेऊ नये
  • शेतात राबणा-या मजुरांना उत्पादन सुरक्षेबरोबरच रोजगाराची हमी द्या
  • शेतीच्या अवजारांवरील जीएसटी माफ करा
  • लोकायुक्त आणि लोकपालाची लवकरात लवकर नियुक्ती करावी
  • राइट टू रिजेक्ट कायदा अस्तित्वात आणावा
  • राइट टू रिकॉलचा कायदा लवकरात लवकर करावा​
टॅग्स :anna hazareअण्णा हजारे