शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

‘सत्तेसाठी अण्णा हजारे यांचा वापर केला गेला’, किरेन रिजिजू यांचा आपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 6:20 AM

Anna Hazare: भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ता बळकाविण्यासाठी आप पक्षाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वापर केला, असा आरोप केंद्रीय विधि खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. 

 नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ता बळकाविण्यासाठी आप पक्षाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वापर केला, असा आरोप केंद्रीय विधि खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. अबकारी धोरणाबद्दल अण्णा हजारे यांनी एका मुलाखतीत टीका केली होती. त्यातील काही व्हिडीओ किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर शेअर केले. रिजिजूंनी म्हटले आहे की, आता आप पक्षाने सत्ता मिळविली आहे. हा पक्ष अण्णा हजारे यांनी केलेल्या टीकेकडे कानाडोळा करतोय. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा वापर केला अशी टीका रिजिजू यांनी केली आहे.

केजरीवाल, संजय सिंह यांना न्यायालयाचे समन्सपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधाने करून गुजरात विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यावर अहमदाबाद न्यायालयाने समन्स बजावले आहे. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAAPआप